राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला खरा; परंतु मतदारांनी केंद्रासमोर लांबच लांब रांगा लावल्याने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे पाठ फिरविल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. ...
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने घोटी ग्रामपालिका येत्या सोमवारी ( दि. १८) टोल नाक्यालाच टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र ग्रामपालिकेने टोल नाका प्रशासनाला दिले आहे. ...
उमराणे : गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीकडे वाटचाल सुरू असतानाच सरपंचपदाच्या लिलाव बोलीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याने ऐन मतदानाच्या ...
सिन्नर : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिन्नर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोरोनाला न घाबरता मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत होते. मात्र, उत्साहाच्या ...
मालेगाव : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घरात आणि गावात अडकून पडलेले ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मात्र, अपवादवगळता कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क आढळून आला नाही. येसगावसह काही गावांमध्ये मतदान य ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत होते. ...