सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवर प्राणघातक हल्ले करत आहेत. अशा दंगलखोरांचा सरकारने तातडीने बंदोबस्त करून, मालमत्तेची होणारी नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहोत. ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या प ...
संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका. जेसीबी व डंपर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले तसेच तलाठ्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, मी बघून घेतो, अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ...
खोटे आदिवासी बनून शासकीय नोकरी बळकाविण्याचे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत असून, यामुळे खºया आदिवासीला शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी वेळोवेळी आदिवासी समाजाने मोर्चे, आंदोलने केली असून, या संदर्भात न्या ...
राज्यातील नवीन सत्ताधाऱ्यांच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनातून जिल्ह्याला काही लाभले असेल तर ते इतकेच की, सत्ताधारी पक्षातील मातब्बरांबरोबरच विरोधकही आक्रमक असल्याचा प्रत्यय. त्यामुळे उभयतांचा प्रयत्न जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याकामी उपयोगी पडावा, अ ...