CoronaVirus Mumbai, Pune : मुंबई आणि पुण्यातील तसेच आसपासच्या शहरांमधील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्याची गरज आहे. ...
लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरल ...
CoronaVirus लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत. ...
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परजिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सां ...
केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारीत जुलै २०२१ पर्यंत कुठलिही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ...
ग्रामस्थांना पैशाची गरज पडल्यास गावातून तालुक्यात जाणे टाळण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ गावातील जनधन योजनेचे खातेदार, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी घेत आहे. सेतू केंद्रात जाऊन आपल्य ...
नाशिक: लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरीकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त आणि नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी ...