राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ...
कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. ...
यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून चालवल्या जातील. ...
रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प ...
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे. ...
शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभि ...
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्ण ...