राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या तलाठ्यांची हजारो पदे अनेक जिल्ह्यांत रिक्त असल्याने सद्यःस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. ...
pik vima nuksan bharpai खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. ...
krushi vibhag choukashi कृषि विभागातील योजनेतील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कृषि निविष्ठा व उत्पादक कंपन्या व विक्री केंद्रे यांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. ...
BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ...