बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कृषी उत्पादक कंपन्यांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी ६० टक्के अनुदान देण्यात ... ...
ही योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच, 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे. ...
देशाच्या सर्व भागातून नोंदणी केली जात आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 5 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ...
या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...
'जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित' पदासाठी २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...