NPS Vatsalya Scheme: देशातील पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार मोठा पुढाकार घेत आहे. याअंतर्गत मुलांसाठी पेन्शन खातं उघडता येणारे. ...
Kisan Mandhan Yojana योजनेचे महत्व देशातील सर्व अल्प व अत्यल्प भुधारक (२ हेक्टरपर्यंत लागवडीलायक शेतजमीन) शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ...
उसाचा रस आणि बी हेवी वे मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी ने उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे. ...
सर्व आधारकार्ड UIDAI द्वारे जारी केले जातात, जे कार्डधारकांचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा संकलित करते. ज्यामुळे नागरिकांना काही सरकारी फायदे आणि अनुदाने वाटप करण्याची अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धत सक्षम केली जाते. ...
जत पूर्व भागातील ६५ गावांसाठीची सुधारित म्हैसाळ योजनेतून कुठेही ओढे, नाल्यांना पाणी सोडणार नाही. बंद पाइपमधून थेट शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाणार आहे. ...
राज्यातील सुमारे १६० द्राक्ष निर्यातदारांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करून २०१० साली निर्यात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या द्राक्ष निर्यातीला परदेशात नकार मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या प्रकारात दोषी असलेल्या यंत्रणेवर ...