पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी दोन दिवसांतच चार चांगल्या बातम्या आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत या बातम्या आणि काय झालाय त्याचा परिणाम. ...
Swabhimani Us Parishad गेल्या २४ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. ...
आता सीताफळाच्या 'भीमथडी सिलेक्शन' वाणाससुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. ...
Kapus Kahredi राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ...
Bamboo Policy Maharashtra 2025 राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
ग्राम महसूल अधिकारी यांची क्षेत्रीय स्तरावर उपस्थिती व समन्वय या अभावी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही दैनंदिन कामकाज परिणामकरित्या होताना दिसून येत नाही. ...