ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
- दरवर्षी केवळ मागवले जातात खेळाडूंकडून अर्ज : क्रीडाक्षेत्रातून संताप व्यक्त; १३ वर्षांपूर्वी सुरू केली होती योजना; गेल्यावर्षीच्या ४७ अर्जदारांपैकी एकालाही मिळाला नाही लाभ ...
8th Pay Commission Update: जर तुम्ही केंद्र सरकारमध्ये काम करत असाल किंवा पेन्शनधारक असाल तर तुम्हाला ८ व्या वेतन आयोगाचा थेट लाभ मिळेल. तुमचा एकूण पगार सुमारे ३०-३४% वाढू शकतो. ...
pm kisan update पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणी करण्याकरिता शासनाकडून काही नियम घालण्यात आले आहेत. यात नवीन शेतजमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? ...
sakhar kamgar राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. ...
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ...