नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे आणि त्यासोबतच अनेक सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी अंतिम मुदती जवळ येत आहेत. जर तुम्ही ही महत्त्वाची कामं अद्याप पूर्ण केली नसतील, तर ती ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करा. ...
पुणे जिल्ह्यातील जुन्रर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. मागील एक ते दीड महिन्यात बिबट्या पकडल्याची मोहीम सुरू असून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ९० च्या जवळपास बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. पण मागील क ...
राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाख मंजूर झाले आहेत. ...
बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. ...
३० नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे आणि त्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक आणि कागदपत्रांची कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कामे अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण न केल्यास केवळ समस्या निर्माण होऊ शकतातच, शिवाय मोठा दंडही होऊ शकतो. ...
अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. ...