२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. मात्र.. ...
Ayushman Card: उपचारांवरील खर्चामुळे अनेकदा कुटुंबाचे कंबरडे मोडते. गरीब किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी हा भार आणखी जड ठरतो. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारनं आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. ...
fal pik nuksan bahrpai नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील नुकसान भरपाई आली आहे. ...
magel tyala saur krushi pump yojana शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ...