सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी ८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले. ...
देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही. ...
fal pik vima 2025-26 हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ...
PM Kisan 20th Installment Date : Pm Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ...