Meri Panchayat App : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एक ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
Almatti Dam Water Storage : अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वात ...
युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) यापैकी एकाची निवड करण्याची मुदत सरकारनं वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून २०२५ होती. ...