आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ् ...
विनोद मेंढे यांच्याकडे घोडेझरी शिवारात दीड एकर शेती आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असताना लाभ मिळाला नाही. पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. तरीसुद्धा सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामात धान पिकाची ल ...
शासनाच्या मर्जीतील असलेल्या नागपुरातील या कंत्राटदाराने येथेही आपली मनमर्जी चालविली. वेळेमध्ये किट उपलब्ध करून न दिल्याने या चांगल्या योजनेला खीळ बसली असून पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याकरिता केवळ १ लाख ९१ हजार १७६ किट प्राप्त झाल्या असून त्याही ए ...
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ...
अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच ...
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. यासाठी तलाठी व कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात ...
मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणार ...