कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत. आज आपण अशाच काही योजनांबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ...
पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. ...
निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यास सक्षम करुन शेती व्यवसाय फायदेशीर करणे हा मुख्य उद्देश आहे. यात रेशीम शेतीसाठी व व्यवसायासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेतून बाबीनिहाय अर्थसहाय्य दिले जाते ...
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
वाघझाडी येथील नितीन भास्कर इंगळे यांनी शासनाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेत पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड देत आर्थिक समृद्धी साध्य केली आहे. ...