ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे. ...
Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना रोजगार मिळवून देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेतून आता शेतजमिनी, बांध किंवा पडीक जमिनीवर औषधी वृक्ष तसेच फुलपिकांची लागवड केली जाणार ...
Pashudhan Scheme : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. व ...
दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे ही प्राथमिक गरज आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणे हा योजनेचा मुख्य भाग आहे. ...
PM Awas Yojana: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रिया समजून घ्या. ...
PM Kisan Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...
Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...