डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...
सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पाऊस झाला. त्यांचे पंचनामे होऊन भरपाईपोटी निधीही मंजूर झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (Nuksan Bharpai Anudan) ...
रेशनकार्डधारकांना आता ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. (Ration Card E-kyc) ...
पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...