ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Anudan Vatap Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाची लूट. तब्बल ३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडीस आला असून ७४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले आदेश असून कारवाई आणि दोष ...
Fish Farming : राज्यातील मत्स्यपालन (Fish Farming) वाढवण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी याचा मोठा फटका महसुलावर बसला आहे. वाचा सविस्तर (Fish Farming) ...
Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana) ...
जलसंधारण विभागाच्या तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या १९७ कोटी रुपये खर्चाच्या ९०३ प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ...
Farmer Unique ID Cards : शासनाच्या एका निर्णयाने तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या हातून विम्याचे कवच निसटणार आहे. फळपिकांना हवामान बदलाचा धोका असताना संरक्षण न मिळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. फार्मर आयडीविना तीन लाख शेतकरी विम्याच्या कवचाबाहे ...