पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. ...
पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...
शेळीपालन करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर अधिक खर्च होऊन काहीच उत्पन्न हाती लागत नाही. यासाठीच शेळीपालनात योग्य व्यवस्थापनास अधिक महत्व दिले गेले आहे. मग हे व्यवस्थापन करतांना काय करावे काय करू नये यासाठी हा लेख पूर्ण वाचा. ...
कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. ...
शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed ...
आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवारच्या बाजारामध्ये विक्रमी उलाढाल झाली. सोमवारी बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर तीन कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाले. ...