आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. ...
फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. ...