गोव्यातील लईराई जत्रोत्सवात बेजबाबदार धोंडांमुळे चेंगराचेंगरी झाली असून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडल्याची भावना मये येथील महादेव ठाणेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. ...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. ...
CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यावर अनेक भाविकांना शॉक बसल्याचे म्हटले जात आहे. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस मोठ्या संख्येने होते. पण प्रचंड गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले ...