टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...
India Vs Australia : ५६ दिवस इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) खेळल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले, पण... ...
स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या या खेळाडूने नऊ सामन्यात एकही षटकार मारला नाही. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. ...