खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Girna River : पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. ...
उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण बुधवारी (दि. २४) १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ ते ६ प्रत्येकी ६० सें. मी.ने व ७ ते १४ हे प्रत्येकी ३० सें. मी.ने उघडले आहेत. धरणातून १९ हजार ८०८ क्युसेक वेगाने विसर्ग स ...