ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कृषि, ग्रामीण विकास, उर्जा, सामाजिक व सामुहिक सेवा, वाहतुक व दळणवळण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजने ...
पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. ...