प्रज्ञा केळकर-सिंग।पुणे : ‘सात नसेल, पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी न?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरूपात कलाकारांनी सोशल म ...
गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे? ...
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियातर्फे (एसएफआय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित निषेध सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक् ...
गौरी लंकेश यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराजवळ काही लोक संशयास्पदपणे वावरत आहेत असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी यासंबंधी पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा माहिती दिली नव्हती. ...
हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळय़ा वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ...
अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...