येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...
इतरांसारखेच आयुष्यामागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका हटके आयुष्याचा प्रवास... जाणून घेऊया.. नेमकी काय आहे गोष्ट.. ...