Madhache Gav मधमाश्यांच्या वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता ओळखून महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचलनालयाने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. ...
महाराष्ट्रातील फुलांची परंपरा खूप जुनी आहे. फुलांचे सौंदर्य, सुगंध आणि त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व यामुळे फुलांची लागवड महाराष्ट्रात महत्त्वाची मानली जाते. ...
मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरवर फूल शेती पिकवली जात आहे. मुबलक पाणी असल्याने शेतकरी गुलाबाची फूल शेती करत असे, परंतु सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बंदिस्त फूल शेती करताना दिसत आहे. ...
राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे. ...