पाच वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडले. यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरातच कठोर पावले उचलली गेली. कडक कायदे केले गेले तरी आजही महिलांवरील गुन्हे कमी झालेले नाहीत. ...
सध्या 4 जी नेटवर्कचा जमाना आहे, त्यामुळे सर्रास पाहिले असता सर्वांच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे मोबाईल कंपन्या सुद्धा तेजीत असल्याचे दिसून येते. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फिचर्स असलेले स्मार् ...