ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फिराेदिया करंडक ही पुण्यातील नावाजलेली आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेतून अनेक कलाकार पुढे आले आहेत. केवळ नाटकच नाही तर इतर कलांना देखील या स्पर्धेत वाव दिला जाताे. विषय निवडीच्या नियमांमुळे अलिकडेच ही स्पर्धा चर्चेचा विषय झाली हाेती. Read More
लेखन, दिग्दर्शन, अभिनय या मूलभूत नाट्य पैलूबरोबरच संगीत, वादन, नृत्य आणि चित्रकला, शिल्पकला यासारख्या बहुविध कला प्रकारांची एकत्र गुंफण करत सादरीकरण ...
गंगुबाई काठियावाडी, झुंड, काश्मीर फाईल्स अशा चित्रपटांवरून वाद सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप पुण्यात आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...