यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपरिक महत्त्व आहे. ...
भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांच्या जमिनीची सु पीकता पातळी कमी असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्यात ... ...
सध्या जैविक पद्धतीने कीडनियंत्रण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. जैविक कीडनियंत्रण म्हणजे कीटकांवर आढळणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूचा वापर करून नाश करणे, जैविक नियंत्रण परोपजीवी कीटक, अणुजीवाणू (बॅक्टेरिया), विषाणु, बुरशी या कीटकांच्या नैसर्गिक ...
पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. ...