राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले. ...
देशात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांनी नॅनो खतांचा वापर करावा, यासाठी आग्रही आहे. रासायनिक खतांवर अनुदानापोटी खर्च होणारे पैसे प्रत्येक राज्यांना इतर विकासकामांसाठी देण्याचा निर्णय केंद्र सरक ...
हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले ...
सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत खुटबाव (ता. दौंड) येथील येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुलाबराव पासलकर, यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड करुन इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे ...
रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. ...
आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. ...
सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यांकडून जिल्ह्यातील विविध तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट पेटवून देतात. ...
शेतकरी बांधवांनी जर पेरणी पध्दती नुसार योग्य वाणांचा, सुधारीत लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे. ...