रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
non spinning in sericulture सद्य परिस्थितीत पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असून मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात याचे क्षेत्र वाढताना दिसून येत आहे. ...
Best Fertilizer for Hibiscus or Jaswand Plant: जास्वंदाचं रोप नुसतंच वाढत असेल, त्याला अजिबात फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.(how to use batata for jaswand plant?) ...