शेतकऱ्यांनी किमान एकुण ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ५ ते ६ इंचापर्यंत ओल झालेली असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी. वेगवेगळ्या कलावधीत पक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी. ...
ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरातील विविध भागांची चाचणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमिनीची अर्थात मातीची चाचणी करून घेतली पाहिजे. ...
औद्योगिक वसाहतीमधील निघणारे मळीचे पाणी शेतीला फायदेशीर असल्याचे सांगत असल्याने शेतकरी याला बळी पडून रसायनमिश्रित पाणी टँकरद्वारे शेतात टाकताना दिसून येतात. ...
रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास निश्चितपणे थांबवता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीमधील शिफारशींचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ...
GST free chemical fertilisers रासायनिक खतांवरील जीएसटीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागत असून ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेत खतांवरील जीएसटीतून मुक्तता मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...