कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हा बहार घेणे व्यवसायिक दृष्टीकोनातून जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्त बहार घेण्याकडे आहे. ...
सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने ऊस लागवडीवर ही शेतकरी भर देताहेत. असे असतानाच खत तुटवड्याचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. (Fertilizers Issue) ...
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे खतही अधिक प्रमाणात लागणार असल्याचे गृहित धरून कृषी विभागाने खतांची अधिकची मागणी केली आहे. (Rabi Season 2024) ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा (Fertilizer) तुटवडा जाणवत आहे. पिके वाढीच्या काळात त्यांना आवश्यक ... ...