ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी ह ...
Kharif Season : खरीप पेरण्यांचा हंगाम तोंडावर येऊनही अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यांसह डीएपी खताच्या कमतरतेचा मोठा सामना करावा लागत आहे. मागणीपेक्षा खूपच कमी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. वेळेवर साठा उपलब्ध न झाल्यास, पेरण्य ...
Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची राज्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे. ...
Kharif Season : खरीप हंगाम (Kharif Season) तोंडावर असताना, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अकोला जिल्ह्यातील २८१ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी पूर्ण झाली असून, २४७ नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.(Kharif Season) ...