ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Farmer Success Story : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील दत्तात्रय मारुती कुंदाडे या युवा शेतकऱ्याने अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दलदलमय जमिनीवर बहाडोली जांभळाची लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख, तर चौथ्या वर्षी पाच लाख उत्पादना ...
Success Story : जिद्द, नियोजन अन् शासकीय योजनांचा योग्य वापर केला तर शेतीतही भरघोस नफा मिळवता येतो हे दुधगाव येथील रानबा हरिभाऊ खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी ३० गुंठ्यांमध्ये कागदी लिंबूतून ३ लाखांचा नफा मिळवत आर्थिक प्रगती साधली ...
Farmer Success Story : जेव्हा नैसर्गिक आपत्ती केळीसारख्या पारंपरिक पिकांवर तडाखा घालते तेव्हा नवे प्रयोगच नव्या संधी घेऊन येतात हे दाखवून दिलंय देळूब बु. येथील तरुण शेतकरी अनिल गुंडले यांनी! ...
Sericulture Success Story : पिपरी येथील प्रतीक झोडे या शेतकऱ्याने रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षी पहिल्याच महिन्यात ६४ किलो कोषाचे उत्पादन घेऊन ३० हजार रुपयांचे व दुसऱ्या महिन्यात १०३ किलो कोष उत्पादन घेऊन ५४ हजार असे दोन महिन्यांत एकून ८४ हजार रुपयाच ...
Success Story : नोकरीपेक्षा शेतीतूनही मोठे पॅकेज मिळते हे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अवघ्या तीन महिन्यांत तीन एकर भाजीपाला लागवडीतून दीड लाखाचे उत्पन्न मिळविले. शिवाय तीन जणांना रोजगार दिला. ...