लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Abhijeet Bichukale Allegations on EVM Machine: शरद पवारांचा दारुण पराभव झाला असला तरी विरोधकांना १०० जागा मिळायला हव्या होत्या. बारामतीत मला २०० मते मिळायला हवी होती, ती मिळाली नाहीत म्हणजे EVM घोटाळा आहे. या लढाईत शरद पवारांसोबत आहे, असे अभिजीत बिचु ...