लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 EVM : विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २३० जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं. या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...