लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Mumbai News: प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या चौदा वर्षीय मिधांश कुमार गुप्ता या विद्यार्थ्याने ब्लॉक चेनवर आधारित इलेक्ट्रीक वोटिंग मशीन ( ईव्हीएम ) विकसित केले आहे. त्याचे प्रात्यक्षिक मिधांश याने मंगळवारी प्रेस क्लब येथे केले. ...
Congress Nana Patole News: आतातरी भाजपा, केंद्र सरकार व निवडणुक आयोगाने गांभीर्य ओळखावे व मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...