ईसीबीने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की, जुलै २०२५मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २०२६मध्ये एका कसोटीसाठी पुन्हा इंग्लंडला येणार आहे. ...
बीसीसीआयने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय नियमाक मंडळाच्या (BCCI) अधिकृत X अकाउंटवरुन शेअर ... ...
'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे. ...