ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. ...
औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे ...
राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ् ...
कोळशाची उपलब्धता, वीजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेग ...