एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली ...
मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे ... ...
मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 'लोकल वाहतूक सुधारणा' हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. ...