एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...
रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक आणि दोन जोडणा-या रस्त्यावर मध्येच एक केबीन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊ़न बसले असून भविष्यात याठिकाणी एल्फीस्टन सारखी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. ...
मुंबईत परवा झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अनेकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.. नवीन माणसे सामावण्याची मुंबईची क्षमताच संपली आहे, परप्रांतीयांचे लोंढे या शहरावर आदळताहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे, लोकांना स्वयंशिस ...
तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो ...
केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जनतेचं अभिनंदन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. ...