एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...
नवरात्रीमधील हा शुक्रवार मुंबईतील उपनगरीय रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने काळा शुक्रवार ठरला. मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेनंतर आता सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थितीत झ ...