एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
गर्दी रोजच्यासारखीच होती...त्यातच कोसळणारा पाऊस. पण हातात छत्री नाही. म्हणून पाऊस थांबण्याची वाट बघत पुलावर उभी होते. काही क्षणांतच गर्दीचा लोंढा कधी अंगावर आला कळलंच नाही... ...
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता. ...
दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. ...
केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. ...
प्रख्यात वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या शिफारशींची मध्य रेल्वेने अंमलबजावणी न केल्याने शुक्रवारचा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...