एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर शुक्रवारी दस-याची सकाळ जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयासाठी दुर्दैवाची ठरली. एका बाजूला शहर-उपनगरात दसरा साजरा होत असताना परळ येथील केईएम रुग्णालयात मात्र जखमींना पाहण्यासाठी ...
शुक्रवारी सकाळी परळ रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्य्रातील दोन तरु णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबाचा प्रमुख आधार तुटल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...
एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरील अरुंद पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी, लोअर परळ या स्थानकांचा समावेश आहे. ...
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील रेल्वे प्रवाशांना उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना मदत करण्याऐवजी स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी रुग्णालय परिसरात स्टंटबाजी केली. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदी व बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...