एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
या घटनेनं राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड दु:खं व्यक्त केलं जातंय आणि अनेकांना धक्का बसलाय की देशाच्या आर्थिक राजधानीत असं कसं काय होऊ शकतं. परंतु जे रोज मुंबईत प्रवास करतात, त्यांना अजिबात धक्का बसलेला नाहीये, कारण, ते रोजचा प्रवासच जीव मुठीत धरून ...
२३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे. ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी ...
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संथ कारभारामुळे एल्फिन्स्टन दुर्घटना घडली असेच आता समोर येत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य पद्धतीने आणि वेळेत समन्वय साधला असता तर एल्फिन्स्टन पादचारी पूल कधीच तयार झाला असता ...
एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे. ...
दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे ‘करी रोड’. लालबाग, वरळी, लोअर परळ या भागांमध्ये कामानिमित्त लाखोंच्या संख्येने या स्टेशनवर रेल्वे प्रवाशांची वर्दळ असते ...