ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
परळ स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 22 लोकांना प्राण गमवावे लागले. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना केईम रुग्णालयात आणण्यात आले. ...
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत. ...
मागच्या दोन दशकांपासून परेल, लोअर परेल, वरळी, करीरोड या पट्ट्यात मोठे बदल होत आहेत. आधी गिरणगाव म्हणून ओखळला जाणारा हा भाग आता कॉर्पोरेट सेंटर बनत चालला आहे. ...