जिल्ह्यात महावितरणने तब्बल ३ लाख ९८ हजार ७७४ ठिकाणी विद्युत जोडणी दिली असून या ग्राहकांकडे तब्बल ३२१.६१ कोटींची रक्कम थकली आहे. थकबाकीदारांनी वेळीच देयक अदा करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अजूनही अनेकांनी विद्युत देयक न भरल्याने म ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. ...
राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. ...
रविवारी या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भर दुपारी जिल्हा सामान्य रुग् ...
Power shortages News: कोळसा टंचाईमुळे देशात वीज टंचाईचा धोका निर्माण झाला असून उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विजेची टंचाई निर्माण झालीच, तर पोलाद आणि तेल शुद्धिकरण यांसारख्या बिगर-ऊर्जा क्षेत्रातील उद्योगांचे काम ठप्प होण्याचा ध ...
वीज बचतीसाठी महापालिकेने बीअेाटीवर एलईडी दिवे बसविले खरे, मात्र आता महापालिकेच्या दिव्याखाली अंधार असून अनेक ठिकाणी पथदिवे सुरू न करताच वीज बचत केली जात असल्याचा आरोप गुरुवारी (दि.१४) स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. इतकेच नव्हे तर ९२ हजारापैकी ९ ...