येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. ...
कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ६८ हजार ३५० ग्राहकांकडे ९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ...
यशवंत खरात हे ५ वर्षांपूर्वी दहीवली गावातील मूकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच त्यांचे उदरनिर्वाहचे साधन. मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या. अशातच खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. अन्... ...
Electricity Bill Hike: महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे. ...